जरी सध्या महाराष्ट्रात अन्य ठिकाणी दुष्काळ असेल तरी कोकणात खास करुन रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधे कधी पाउस नाही असं होतं नाही...
पण यंदा मात्र पावसाने थोडी गंमतच केली सुरवात छान झाली मात्र मधेच असा काही गायब झाला की लोकांची फारचं मोठी पंचाईत झाली होती...
पण लोकानी प्रसंगी मोटर लाउन पाणी आणलं अन शेती जगवली अन आता तर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे...
आता गणपती मधे पण तो असाच बरसेल अस वाटतं
No comments:
Post a Comment